Saturday, August 8 2026 10:13 am

स्वातंत्र्यदिनापर्यंत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना’ सुरू करण्याचे लक्ष्य – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 30 : राज्यातील ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना’ स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य असून, सॉफ्टवेअरची प्रक्रिया पूर्ण होताच योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत

टीईटी-२०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी

भविष्यातील परीक्षा पारदर्शक होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई, दि. २९ – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून

पुणे महानगरपालिका भरती फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करणार – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, 30 : पुणे महानगरपालिकेत खोट्या नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारच्या टोळ्या राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रात

सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेतील अनियमितता प्रकरणी हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर करणार

मंत्री डॉ. उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मुंबई, 30: नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २० टक्के आरक्षणाच्या गरीब वंचित नागरिकांच्या अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांसाठी

अटल सेतूवर आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने संरक्षक जाळी बसविणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

उच्चस्तरीय समिती नेमणार मुंबई, 30: अटल सेतूवर होणारा प्रवास हा अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी शासनही आग्रही आहे. अटल सेतूवर आत्महत्यांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून

अवकाळी पावसामुळे बाधित ७ लाख शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी मंजूर -मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, 30: राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने ७ लाख ९ हजार शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी रुपयांची मदत मंजूर केली असून, ही रक्कम डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक

कोकणातील २० हजार हेक्टरहून अधिक खारभूमी लागवडीयोग्य; उर्वरित कामांतील तांत्रिक अडचणीही दूर करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 30 : कोकणातील खारभूमीचे संरक्षण आणि शेतीयोग्य क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठे यश मिळाले असून, मार्च २०२६ पर्यंत २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात

वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात येणार -वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : राज्यातील वणवे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, यासाठी ऑस्ट्रेलियात वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात याचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती

वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील शासकीय विश्रामगृह परिसरात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला मारहाण झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भविष्यात वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान अनावश्यक हस्तक्षेप करून काठी-लाठी

उमरझरी येथील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी-मानव संघर्ष रोखण्यासाठी अभयारण्यांची उभारणी करणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : उमरझरी (ता. साकोली, जि. भंडारा) येथील महिलेवर वाघिणीने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाढती वाघ व बिबट्यांची संख्या लक्षात घेऊन मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येईल,