मुंबई, 14 : राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देत मोठा प्रकल्प राबविण्यात येत असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यावरही सरकारने भर दिला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी
मुंबई, 14 : राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देत मोठा प्रकल्प राबविण्यात येत असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यावरही सरकारने भर दिला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी
मुंबई, 13 : नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक निधी आणि नियोजन करण्यात येणार असून १५५ कोटी रुपयांच्या रस्ते विकास योजनेला लवकरात लवकर मंजुरी देण्याचा प्रयत्न केला
मुंबई, 13 : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ काढण्याच्या माध्यमातून उत्पादनात
मुंबई,13 : चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या लक्षात घेता प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी
मुंबई, 13 : १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार
बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर मुंबई 11 : महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध धोरणे आणि योजना प्रभावीपणे राबवत आहे. बचतगटांना प्रोत्साहन तसेच महिलांची सुरक्षा, कौशल्य
मुंबई 11 : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रिंग
मुंबई, 11: राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात सकस भोजन उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन योजना’ अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अन्न, नागरी, पुरवठा व
मुंबई, 11 : तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ऑनलाईन गेमिंगमधील आर्थिक गैरव्यवहार आणि ई-चलनांच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ४३ कोटी रुपयांची भरीव तरतूद
मुंबई 11 : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे. कायदा आणि सुरक्षेसाठी शासनातर्फे शाळा, महाविद्यालये , ग्रामीण व शहरी भागात