मुंबई, 03 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरित करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
मुंबई, 03 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरित करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
समितीच्या शिफारशींवर कार्यवाही करण्यासाठी प्रक्रिया सुरू मुंबई, 03 : समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पद्धतीवरील 3,387 कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी यांच्या
विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन मुंबई, 3 : चंदगड तालुक्यातील ५५ गावांतील ११ हजार ३९४ हेक्टर जमीन आता फ्रीहोल्ड करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी ५४
मुंबई, 30 : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक करण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला, अशी माहिती
मुंबई, 30 : कामगारांसाठी असलेल्या राज्य कामगार विमा (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये विमाधारक कामगारांना मोफत उपचार दिले जातात, तर इतर पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
मुंबई, 30 : देहूरोड अॅम्युनेशन डेपोपासून दोन हजार यार्ड परिसरातील रेड झोनची हद्द ‘वर्क्स ऑफ डिफेन्स अॅक्ट’नुसार निश्चित करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची मोजणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर नकाशा प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना दिलासा
मुंबई, 30 : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून १ जुलै रोजी (डॉक्टर्स डे) नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. तसेच
मुंबई, 30 : राज्यातील मच्छीमारांसमोरील डिझेल दरवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून सकारात्मक प्रयत्न सुरू केले असून, यासंदर्भात लवकरच मच्छीमारांना दिलासादायक निर्णय मिळेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय
मुंबई, 30 : राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांचे सक्षमीकरण, बालकांचे पोषण आणि अंगणवाडी सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार सुविधांचा विस्तार
मुंबई, 30 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असून, पुरवणी मागण्यांना मंजुरी व राज्यपालांची मान्यता