सातारा 19 – कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून या रस्त्यावरील पाटण एसटी स्टॅण्डच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरु करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे
सातारा 19 – कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून या रस्त्यावरील पाटण एसटी स्टॅण्डच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरु करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे
रत्नागिरी, 19 : देशाच्या सीमेवर जसे सैनिक काम करतात तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफच्यामार्फत होते. आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे. हे प्रत्येकाला कळले
ठाणे,19 : राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2023 अन्वये राज्यात काजू फळपिक विकास योजना लागु करण्यात आली असून या अंतर्गत काजू फळ विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येणार आहेत. शासनास सादर केलेल्या गोदाम उभारणीच्या योजनेकरीता 5 वर्षासाठी
नवी मुंबई, 19: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि
मुंबई, 19 : काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या
नवी दिल्ली, 19 : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी
नवी दिल्ली,18 – भारताच्या डिजिटल क्रांतीला नवी दिशा देणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ च्या द्वितीय सत्रात आज महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण कृषी उपक्रमांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली. इलेक्ट्रॉनिक्स आणि
नवी दिल्ली, 19: भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या एआय इन ॲक्शन या फ्लॅगशिप पॅव्हेलियनद्वारे देश-विदेशातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ संकल्पना न मांडता प्रत्यक्ष
मुंबई, 19 : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार
मुंबई, 19 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत