मुंबई, 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची – आषाढी वारीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक आरोग्य सज्जता’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे
मुंबई, 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची – आषाढी वारीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक आरोग्य सज्जता’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे
सातारा 15 – पाटण आगाराला मिळालेल्या १३ नवीन जिजाऊ एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या नवीन १३ बसमुळे पाटण आगाराच्या बसची संख्या आता ६० इतकी
पुणे, 15: आषाढी वारीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा ‘संवाद वारी’ हा उपक्रम वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. माहितीपूर्ण प्रदर्शन, विकासाची माहिती देणारा
लातूर, 15: शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सुनिल कच्छवे यांनी आज स्वीकारला. पदभार स्वीकारुन त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि
ठाणे,15 : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर व मा. खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी आज उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा
मुंबई, 15 : राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतील एकूण १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई, 15 : महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्र वेगाने विकसित होत असून ते केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता हरित उद्योग (ग्रीन बिझनेस) म्हणून उदयास येत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाबाबतची वाढती
मुंबई, 15: केंद्र शासनाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ७९ए अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (डीएफएसएल) यांना इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक
मुंबई, 15 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात
मुंबई, 15 :– महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण