महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मानले करदात्यांचे आभार करदात्यांची डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती ठाणे 02: ठाणे महापालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी
महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मानले करदात्यांचे आभार करदात्यांची डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती ठाणे 02: ठाणे महापालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी
मुंबई 02 : भूमी वर्ल्ड महाराष्ट्रातील पहिला डेडिकेटेड आउटलेट -मॉल, ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा मॉल महाराष्ट्राच्या रिटेल क्षेत्रातील उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे
लाखोंचा खर्च, डबे गायब; शहरभर उघडे स्टँड चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा ठाणे 02 – ठाणे शहर काँग्रेसने महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली
सातारा २ : मरळी तालुका पाटण येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन
पुणे,02: ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक
मुंबई02 : नद्यांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी सतत तपासणीसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. ‘नमामी गंगा’ उपक्रमातील पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई, 02 : ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर झाली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत योजनेची
मुंबई, 02 : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, या योजनेमुळे ३२ गावांतील सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा
मुंबई, 02 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला
नवी दिल्ली,31 नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या कडव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करुन सत्तेत राहण्याची काँग्रेसची मजबुरी होती. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, धोरण लकवा यामुळे एका गावातून सुरु झालेला नक्षलवाद