Wednesday, July 15 2026 1:08 am

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल

वर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती ठाणे, 14 : आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, भविष्यातील पाणी

ओसवाल पार्क परिसरातील जाहिरात फलक दुर्घटनेची महापालिकेकडून गंभीर दखल

परवानगी रद्द, संबंधित संस्था व स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल ठाणे 14 : वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील ओसवाल पार्क, सुभाष नगर परिसरात दि. 06 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7

ठाण्यातील सर्व वृक्षांचे हेल्थ ऑडिट करा; आमदार निरंजन डावखरेंची आयुक्तांकडे मागणी

ठाणे 14 – ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

नांदेड, 13: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक

अशोका हेल्थ सिटी व अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक, 13 : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. सध्याच्या काळात आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक, 13: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन करून आरती केली तसेच देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 13 : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई 13 : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत

लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना लवकरच नियुक्तीचे आदेश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 13 :- सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५००

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 13 : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत