मुंबई, 30 : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक करण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला, अशी माहिती
मुंबई, 30 : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक करण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला, अशी माहिती
मुंबई, 30 : कामगारांसाठी असलेल्या राज्य कामगार विमा (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये विमाधारक कामगारांना मोफत उपचार दिले जातात, तर इतर पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
मुंबई, 30 : देहूरोड अॅम्युनेशन डेपोपासून दोन हजार यार्ड परिसरातील रेड झोनची हद्द ‘वर्क्स ऑफ डिफेन्स अॅक्ट’नुसार निश्चित करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची मोजणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर नकाशा प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना दिलासा
मुंबई, 30 : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून १ जुलै रोजी (डॉक्टर्स डे) नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. तसेच
मुंबई, 30 : राज्यातील मच्छीमारांसमोरील डिझेल दरवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून सकारात्मक प्रयत्न सुरू केले असून, यासंदर्भात लवकरच मच्छीमारांना दिलासादायक निर्णय मिळेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय
मुंबई, 30 : राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांचे सक्षमीकरण, बालकांचे पोषण आणि अंगणवाडी सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार सुविधांचा विस्तार
मुंबई, 30 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असून, पुरवणी मागण्यांना मंजुरी व राज्यपालांची मान्यता
मुंबई, 30 : राज्यातील ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना’ स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य असून, सॉफ्टवेअरची प्रक्रिया पूर्ण होताच योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत
भविष्यातील परीक्षा पारदर्शक होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई, दि. २९ – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून
मुंबई, 30 : पुणे महानगरपालिकेत खोट्या नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारच्या टोळ्या राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रात