Thursday, June 25 2026 10:32 pm
latest

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ मध्ये ७,२०१ गावांचा समावेश –राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

उर्वरित सर्व जिल्ह्यात ‘कृषि समृद्धी’ योजना मुंबई, 25 : – राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजे ६,००० कोटी रुपये किंमतीचा जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ राबविण्यास तत्त्वतः

ईस्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 25 : राज्यातील ई-स्पोर्ट्स क्षेत्राला प्रोत्साहन देताना ऑनलाईन गेमिंगचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वंकष अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी‘ यांच्या नावाने जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान विकसित करणार –वने मंत्री गणेश नाईक

मुंबई, 25 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या नावाने जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात येणार आहे असे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर

भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ देण्याबरोबरच राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 25 : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न व

गृह, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून रुग्णवाहिका उपलब्ध करणार – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, 25 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वाहन दरीत कोसळून आठ व्यक्तींचा मृत्यू झाला. पोलीस पंचनाम्यानुसार हा अपघात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे घडला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना

महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25 : काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान कायदे व नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा व विधानपरिषदेतील महिला

सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25 : सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज‘ आकारण्यात आला आहे. हे शुल्क

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25 : राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, 25 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या १२ लाख ७१ हजार

शेतकऱ्यांचे हित साधणारे सरकार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना करणार असल्याचे कृषिमंत्री यांचे विधानसभेत उत्तर मुंबई, 25 : शेतकरी सक्षमीकरण, कर्जमुक्ती, हवामान बदलाशी सामना, कृषी पायाभूत सुविधा, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक