ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक
ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ठाणे, 22 : ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे.
ठाणे, 22 _ : प्रभाग क्रमांक १९ मध्ये सातत्याने घडणाऱ्या जीवितहानीच्या घटनांबाबत ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील कारभारावर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी सर्वसाधारण सभेत जोरदार हल्लाबोल केला. वेळोवेळी
ठाणे 22 : ठाणे महानगरपालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत पानटपऱ्या, चिकन/मटण दुकाने, चायनीज स्टॉल्स आणि तत्सम अतिक्रमणांविरोधात ठाणे महानगरपालिकेने आजपासून
आठ दिवसांत 1524 होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे दाखल ठाणे 22 : ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; “दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली” – एकनाथ शिंदे मुंबई, 22 :दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
सातारा, 21: जिल्ह्यातील अत्यंत कमी ऊस उत्पादकता असलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ
ग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी – जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक सातारा 21 – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात ३८
लातूर, 21: सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे
नवी दिल्ली, 22 : आषाढी एकादशीनिमित्ताने महाराष्ट्र सदन, येथील सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्या कार्यक्रमाचे