उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई, 11 : मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई, 11 : मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत केली.
मुंबई, 11 : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
मुंबई, 11 : सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये
जागेचे व्यापारीकरण होणार नाही मुंबई, 11 : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात
मुंबई,11 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर होणार आहे. अहवालानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई
मुंबई, 11 : संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, यासंदर्भात लवकरच सर्वंकष निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य
मुंबई, 11 : नागपूर विभागातील काही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत विशेष तपास पथकचा (एसआयटी) अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, 11 : राज्यातील शिक्षकांना पोलीस विभागाप्रमाणे कॅशलेस आरोग्य सेवा देण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळा व
मुंबई, 11 :राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन
मुंबई, 11 : राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत