Friday, August 7 2026 8:01 am

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू देणार नाही – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 03 – पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन कालबद्ध कार्यक्रम राबवून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणार आहे. या शहराला पाणी कमी

कांदिवलीतील माथाडी कामगारांच्या जागेतील अनियमिततेची चौकशी करून जागा ताब्यात घेण्याचे निर्देश देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कामगारांसाठी घरे बांधण्याबाबत शासन सकारात्मक मुंबई, 03: कांदिवली येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या जागेबाबत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणाची तपासणी करून संबंधित जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील,

शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विहीर, गोठ्यासाठी गौण खनिज आता मोफत मुंबई, 03 : बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिज (स्वामित्व धन) मोफत देण्यात येणार

‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६‘ द्वारे महिला शेतकऱ्यांच्या श्रम, सन्मानासह हक्काला ऐतिहासिक न्याय – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, 03: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ हा केवळ एक कायदा नसून मातीत जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभे ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक

बिश्नोई गँगकडून विधिमंडळ सदस्याला धमकी प्रकरणी चौकशी करून आवश्यकतेनुसार संरक्षण द्या – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई, 03: बिश्नोई गँगकडून विधिमंडळ सदस्यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच आवश्यकतेनुसार संबंधित सदस्यांना सुरक्षा वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

जव्हारच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत प्रस्ताव सादर करणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 03: समग्र शिक्षण योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये कार्यरत असून पालघर जिल्ह्यात प्रकार-२ मधील पाच विद्यालये सुरू आहेत. जव्हार येथील विद्यालयातील १५ पैकी १० कर्मचारी

जीपीएफ पावत्या वितरणातील दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कारवाई – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 03 : यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांना जीपीएफ (सामान्य भविष्य निर्वाह निधी) पावत्या वितरणात झालेल्या दिरंगाईची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच उर्वरित सर्व शिक्षकांना तीन महिन्यांच्या

अमरावती आदिवासी विकास विभागात अपर आयुक्तांची नियमित नियुक्ती – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

कल्याणकारी योजनांना मिळणार गती मुंबई, 03: अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तपदी नियमित स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे विभागाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याची

सहाय्यक प्राध्यापकांच्या ५,०१२ पदांच्या भरती प्रक्रियेला वेग; पात्र महाविद्यालयांना एनओसी देण्यात कोणतीही अडचण नाही – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 03 : राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या ५,०१२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने गती दिली असून, आवश्यक कार्यवाही पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात कोणतीही अडचण

टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक विचार; शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण

मुंबई, 03 : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही सेवामूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक