Monday, June 22 2026 6:48 pm

Category: मुंबई

Total 2997 Posts

निवडणुका संपल्या, आता संघटन बांधणीसाठी रणांगणात उतरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे युवा सेनेला आदेश

  संघटना मजबूत करून महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवा नोकरी देणारे तरुण घडवा, मतदार यादीपासून गावापर्यंत कामाचा दिला रोडमॅप वरळी मध्ये युवा सेनेचा महायुवोत्सव कार्यक्रम संपन्न मुंबई, 20 निवडणुका संपल्या, आता

शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युवासेना कार्यरत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांनी दिली कौतुकाची थाप

राज्यभरातील हजारो युवकांच्या उपस्थितीत युवसेनेचा महायुवौत्सव २०२६ वार्षिक संमेलन संपन्न मुंबई, 20  : युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि युवासेनेला नवी दिशा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी  राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी

    मुंबई, 16 : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 16  :  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचा

कोकण विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दमदार कामगिरी; उत्पन्नात विक्रमी वाढ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,16: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (मपविम) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवली आहे. गणपतीपुळे येथील पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांपेक्षा अधिक

‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 16 : २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे

राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

मुंबई, 16 : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16 : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते

गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई,  १० : ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख (रेतीबंदर) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काशीगाव ते

महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून महिलांना मिळतोय मदतीचा आधार

गरजू व संकटग्रस्त महिलांना महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निवारा, आर्थिक मदत आणि कायदेशीर मदतीचा आधार मिळत आहे. १) महिलांसाठी स्वाधारगृह/शक्तीसदन   या योजनेतून 16 ते 60 वयोगटातील