पुणे, 30 – ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय
पुणे, 30 – ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय
पुणे, 30 – जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी
ठाणे, 30 :- उल्हासनगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या “150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामगिरी मूल्यांकनात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या
पुणे, 30 : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन
नागपूर, 30 :- ‘आदिवासी बांधवांना शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा समाज आता नव्या तेजाने उभा राहिला असून आता हा समाज मागे वळून पाहणार नाही’,
ठाणे 13 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90 टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला मालमत्ता
ठाणे 13 : वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘हिट ॲक्शन प्लान’ (Heat Action Plan) तयार करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट लावणे, , उष्णतेशी
ठाणे 13 : ठाणे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) सध्या वाहनचालकांसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि अत्यंत
ठाणे,13 : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आता अधिक आक्रमक पाऊल उचलले आहे. महसूल व वन विभागाने ११ मार्च २०२६ रोजी एक
अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार संजय केळकर यांनी केल्या सूचना. ठाणे 13 : सर्व घटकांना आणि क्षेत्रांना दिलासा देणारा, समतोल अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया देताना आमदार संजय केळकर यांनी कामगार कायद्यांची