ठाणे 13 : राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी
ठाणे 13 : राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी
आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे पोर्टलवरील सुधारणेसाठी राष्ट्रवादी (श.प.) आक्रमक विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाणे 13 – उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशासाठी घातलेली एक किलोमीटर परिघाची अट
मुंबई, 13 : यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत
छत्रपती संभाजीनगर, 14 : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करून देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे
नागपूर, ७ : ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्येच आहे. ग्रंथ
नागपूर, ७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका
ठाणे, 26 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. 19 अंतर्गत हाजुरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेस
ठाणे 26 :पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान, खोज फाउंडेशन आणि आदर्श स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
नागपूर, 26 : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून ब्रह्मकुमारीजच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे
पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत विविध विकास कामांचा मंत्री भुजबळ यांच्याकडून आढावा नाशिक, 20 : आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन