राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर तलावांची पाहणी ठाणे 14 : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभिकरणाची कामे करण्यात
राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर तलावांची पाहणी ठाणे 14 : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभिकरणाची कामे करण्यात
नवी मुंबई,14: सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवलं, त्याच संस्थेला आजवर 135 कोटींहून अधिक रुपयांची गुरुदक्षिणा
मुंबई, 14 : न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे (एनएच-548 डी) काम दर्जेदार झाले नसून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात, जीवितहानी होत आहे. 2019 साली सुरु
मुंबई, 14 : पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे (छत्रपती संभाजीनगर) तसेच भराडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्नियोजन अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात सिंचन क्षमता वाढ होणार असल्याने ही कामे कालमर्यादेत
मुंबई, १४: विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
मुंबई १४: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक,
मुंबई, १४: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने
रायगड-अलिबाग, 13 : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. सी. डी.
ठाणे, 13 – तीन मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश
युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारत आहेत हा उपक्रम ठाणे, १३ : ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नं. २ येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक “पॅडेल कोर्ट” उभारणीच्या