Saturday, August 8 2026 1:21 pm

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार -मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 29 : राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,

सिडको परिसरातील तलावांचे पुन्हा सर्वेक्षण – मंत्री उदय सामंत

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती मुंबई, 29 : सिडको परिसरातील तलावांमधील पाणी प्रदूषणाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत (एमपीसीबी) परिसरातील

नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 29 : नाशिक महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाज्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शीतगृह उभारणीसाठी आवश्यक जागा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात

डेटा सेंटर विकासाबरोबर पर्यावरण व मानवी आरोग्याचीही काळजी घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार मुंबई, 29 : राज्यात प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पांच्या उभारणीदरम्यान पर्यावरण, पाणी व्यवस्थापन आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला जाईल. डेटा सेंटरमुळे नागरिकांच्या जीवनमानावर

अमरावती येथील अभ्यासिका प्रकरणातील अनियमिततेबाबत दोषींवर कारवाई करणार -मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 29 : अमरावती शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका प्रकरणातील अनियमिततेबाबात संबधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुख आणि गृहप्रमुख (आहरण व संवितरण) यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची

बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 29 : जळगाव जिल्ह्यात केळीची बनावट लागवड दाखवून पीक विमा मिळविल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री

वणव्यांबाबत जनजागृती वाढविण्यावर भर दिला जाणार – मंत्री गणेश नाईक

मुंबई, 29 : कोकणातील वणव्यांच्या घटनांमागे मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा अभाव आणि शेतकऱ्यांमधील गैरसमज कारणीभूत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. वणवे रोखण्यासाठी वन विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा; तसेच

मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी स्वतंत्र टास्क फोर्स – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 29 : महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची राज्यस्तरीय चौकशी आता अकाउंटंट जनरल (एजी) कार्यालयामार्फत केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल, अशी माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखणे व कारवाईसाठी स्वतंत्र टास्क फोर्स – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 29 : अवैध गौण खनिज उत्खननाची शासनाने गंभीर दखल घेतली असून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी; तसेच अशा प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचे महसूल

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा ऐतिहासिक पराक्रम

सलग दुसऱ्यांदा पंधराच्या पंधरा जागांवर विजय; अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांना विक्रमी ३६६ मते मुंबई, 29 : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या दैवार्षिक कार्यकारिणी निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन