मुंबई 07: ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर
मुंबई 07: ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर
मुंबई, 07 : विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचा रोडमॅप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेच्या कक्षेत महाराष्ट्राचे आर्थिक योगदान स्पष्ट
मुंबई, 07 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत शेतकरी सक्षमीकरणाचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी २०२६ ते २०२९ या चार वर्षांसाठी भांडवली गुंतवणूक वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई, 07 : राज्याच्या २०२६- २७ च्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल,
मुंबई, 07 : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला 2026-27 चा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीपूर्ण, शेतकरी केंद्रित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा सर्वसमावेशक
मुंबई, 07 : मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल टाकणारा आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि नव्या योजना या
मुंबई, 08 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ मिळणार असल्याचे मत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. 2027
मुंबई, 07 : राज्याच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छ ऊर्जा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून या निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,
मुंबई, 07 : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केली. राज्यातील
मुंबई, 07 : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या आयुष्यात सुवर्णकाळ आणणारा दस्तावेज आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी