Saturday, August 8 2026 12:32 pm

ग्रामीण व दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये २० विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक अनुज्ञेय – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, 29: ग्रामीण व दुर्गम भागातील इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी शासनाने शिक्षक अनुज्ञेयतेबाबत मोठा निर्णय घेतला असून, २०२५-२६ या संचमान्यता वर्षासाठी दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा

मुंबई विद्यापीठाच्या ‘टीवायबीकॉम’ पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 29: मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

लोहगड किल्ल्यावर झालेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई, 29 : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात नुकत्याच घडलेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी आज

चंद्रपूर विमानतळासाठी १८०० मीटर धावपट्टीचा आराखडा प्रस्ताव आल्यास तत्काळ मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई,29 : चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाच्या विकासासाठी ९५० मीटर धावपट्टीऐवजी १८०० मीटर धावपट्टी उभारण्याचा व्यवहार्य आराखडा आणि आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यास राज्य शासन त्याला मान्यता देईल, असे मंत्री ॲड.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 29 : निनोच्या संभाव्य परिणामांमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात

खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई मुंबई, 29 : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून त्यानुसारच रुग्णांकडून देयके आकारावीत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या

प्रदूषण नियंत्रणासाठी वस्त्रोद्योगांनी स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 29 : भिवंडी परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी यार्न डाईंग उद्योगांनी पीएनजी, सीएनजी अथवा एलपीजीसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 29 : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. हा

विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणातील दोषींना पाठीशी घालणार नाही – राज्यमंत्री योगेश कदम

१३ अधिकारी निलंबित, २२ बाधित कुटुंबांना मदत मुंबई, 29 : फुगेवाडी (पुणे) परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही तसेच त्यांना मकोका

ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना; सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 29: बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्याने ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.