Sunday, March 22 2026 11:53 pm

मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

  ठाणे, 16: माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश,

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य : महापौर शर्मिला पिंपळोलकर

  ठाणे 16 : तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची मर्यादा हटणार

नवी दिल्ली, 14 – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे.

खारघर येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम, विविध उपक्रमांमधून व्यापक जनजागृती करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील

ठाणे, 14 : ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

खारघर येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा 14 : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुुुर साहिबजी यांच्या ऐतिहासिक शहीदीला 350 वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून खारघर, नवी मुंबई (रायगड) या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी

सांगली जिल्ह्यात ‘मनरेगा’ची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 14 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावे आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश राज्याचे

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 14 : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयात नागपूर विभागातील जागेबाबत देण्यात आलेल्या यादीनुसार महसूल विभाग आणि वन विभागाने आवश्यक प्रमाणिकरण करून कामाला गती देण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी विभागातील सर्व

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे – विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई, 14: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे

बीड, 13 : पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कृषीच्या दराने कर्ज पुरवठा करण्यासोबत पशुपालनासाठी 50 टक्के अनुदानदेखील दिले जाणार असल्याचे या क्षेत्रात मोठया प्रमाणात ग्रामीण उद्योजक

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक – अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

मुंबई, 14 : सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यांनी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी बांधील असणे गरजेचे आहे. यासाठी थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी  शासन