नवी दिल्ली, 05 : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026‘ येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे भव्य स्वरूपात
नवी दिल्ली, 05 : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026‘ येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे भव्य स्वरूपात
नवी दिल्ली, 05 : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वेच्या मालकीच्या जमिनींसंदर्भातील प्रलंबित प्रश्न, सॉल्ट पॅन जमिनींचा विकास तसेच मुंबईच्या
नवी दिल्ली, 22 : आषाढी एकादशीनिमित्ताने महाराष्ट्र सदन, येथील सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्या कार्यक्रमाचे
नवी दिल्ली, 18: नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी
नवी दिल्ली, 08 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सायंकाळी झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत
नवी दिल्ली, 24 : देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात
नवी दिल्ली, 19 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया
नवी दिल्ली, 01– महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज श्रीमती आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी विशेष आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सिंघल यांची
नवी दिल्ली 06 : महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली
नवी दिल्ली,31 नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या कडव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करुन सत्तेत राहण्याची काँग्रेसची मजबुरी होती. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, धोरण लकवा यामुळे एका गावातून सुरु झालेला नक्षलवाद