Monday, June 22 2026 9:19 pm

Category: मुंबई

Total 2997 Posts

कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई 0१ : कृषी विभागामार्फत देण्यात येणा-या विविध पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 01 :- भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बोरीवली पश्चिम येथील कोरा

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, 30 : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक

मुंबई, 30 : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारसंदर्भात विधानभवन येथील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार विलास तरे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.

ई-प्रशासनाचा ‘लातूर पॅटर्न’: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रशासन गतिमान !

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये, राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला. शासकीय

‘भारताची सभ्यता : अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास’ या विषयावर मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिवलमध्ये विचारमंथन

मुंबई, 30 : डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे “भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास” या विषयावर  सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडता,

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

मुंबई, 30 –  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव  यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या 

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई,  ३० : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या

आमटे दांपत्याचा सन्मान केल्यामुळे ‘महाराष्ट्र भूषणचे’ भूषण वाढले

  आयुष म्हात्रे ठरला युथ आयकॉन तर कृष्णमेघ कुंटे यांना वसुंधरा साथी सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मटा सन्मान सोहळा संपन्न मुंबई, 13 – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात