सातारा २ : मरळी तालुका पाटण येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन
सातारा २ : मरळी तालुका पाटण येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन
पुणे,02: ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक
मुंबई02 : नद्यांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी सतत तपासणीसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. ‘नमामी गंगा’ उपक्रमातील पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई, 02 : ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर झाली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत योजनेची
मुंबई, 02 : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, या योजनेमुळे ३२ गावांतील सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा
मुंबई, 02 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला
नवी दिल्ली,31 नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या कडव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करुन सत्तेत राहण्याची काँग्रेसची मजबुरी होती. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, धोरण लकवा यामुळे एका गावातून सुरु झालेला नक्षलवाद
रविवार दि. ५ एप्रिल रोजी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार उद्घाटन ठाणे 01 – निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण (
आमदार संजय केळकर यांच्या इशाऱ्यानंतर एसआरएची भूमिका ठाणे, 01 : गेली दहा वर्षे रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागाने
शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली मुंबई, 01 – लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ