ठाणे 20 – केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणींच्या पंखांना नवे बळ दिले आहे. याचेच एक जितेजागते उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेवरे येथील
ठाणे 20 – केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणींच्या पंखांना नवे बळ दिले आहे. याचेच एक जितेजागते उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेवरे येथील
ठाणे. 20: शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
नागपूर, 20:- मातृसेवा संघ शताब्दी महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे आरोग्य केंद्र म्हणून असलेली ओळख अत्यंत परिश्रमाने जपली आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त मातृसेवासंघातर्फे जनसेवेच्या सर्व प्रकल्पांना तसेच नूतन
नागपूर, 20:- नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब टाळण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस सारख्या शासनाच्या तत्पर धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. यातून
नागपूर20: जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे १२ हजार वर्षाहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध
मुंबई, 16 : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक
राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “पिंक ई-रिक्षा योजना” ही केवळ एक वाहतूक सुविधा नसून महिलांच्या रोजगार, सुरक्षितता आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय ठरणार आहे. योजनेचा
विकसित भारतासाठी योगदान द्या – राज्यपाल जिष्णू देव वर्मा नागपूर, 16 : ‘विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी म्हणून आपली जबाबदारी केवळ नियमांची अंमलबजावणी करणे
कोल्हापूर, 16 : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व
मुंबई, 16 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचा