संघटना मजबूत करून महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवा नोकरी देणारे तरुण घडवा, मतदार यादीपासून गावापर्यंत कामाचा दिला रोडमॅप वरळी मध्ये युवा सेनेचा महायुवोत्सव कार्यक्रम संपन्न मुंबई, 20 निवडणुका संपल्या, आता
संघटना मजबूत करून महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवा नोकरी देणारे तरुण घडवा, मतदार यादीपासून गावापर्यंत कामाचा दिला रोडमॅप वरळी मध्ये युवा सेनेचा महायुवोत्सव कार्यक्रम संपन्न मुंबई, 20 निवडणुका संपल्या, आता
राज्यभरातील हजारो युवकांच्या उपस्थितीत युवसेनेचा महायुवौत्सव २०२६ वार्षिक संमेलन संपन्न मुंबई, 20 : युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि युवासेनेला नवी दिशा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे
ठाणे 20 : MCHI Property Expo 2026 या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून ठाण्यातील विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे
कोल्हापूर विभागामधील गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी कोल्हापूर, दि.१७ : कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
सातारा 20 : एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी
सातारा 20 : कराड तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, ग्रामीण व शहरी भागातील शाळांचा कायापालट करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कराड तालुक्यातील वस्ती साकुर्डी
पुणे 20 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी
पुणे 20 : लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय
पुणे, 20: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य
मंडणगड तालुक्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श निर्माण करु – राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, 20 : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल.