ठाणे, 2 ( :- कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात व नाचणी (रागी), या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम
ठाणे, 2 ( :- कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात व नाचणी (रागी), या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम
ठाणे, 03 :- राज्यात १ जून ते दि.३१ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ५३८.५ मिमी असून या खरीप हंगामात ३१.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात ५७०.५ मिमी (दि.३१ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या १०६%)
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ठाणे, 03 – आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी
नवीमुंबई, 03 :- कोकण विभागात साजरा होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या तीसऱ्या दिवशी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा’ या
सैनिकहो तुमच्यासाठी…! माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन ठाणे,दि.3 (जिमाका:- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि.१ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत
मुंबई, 03 : अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत आढावा घेऊन यामध्ये काही कसूर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार
मुंबई, 03 : मालाड (पूर्व) दिंडोशी येथील कुरार गावामधील रस्त्याचे काम विशेष प्राधान्याने पूर्ण करण्यासंदर्भात तातडीने महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य
मुंबई, 03 : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम
मुंबई, 03 : कोलवली (ता. डहाणू) कोटीम, वाणगाव, चिंचणी गावातील शेतकरी वडिलोपार्जित शेती कसत असलेल्या जमिनींच्या सातबारावरील कुळांची नांवे कमी करण्यासाठी डहाणू तहसीलमध्ये हरजीवन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दावा दाखल केला
मुंबई,03 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य हरीभाऊ बागडे यांनी मांडली होती. उपमुख्यमंत्री