मुंबई, 4 : राज्य शासनाने वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु केली असून त्यात उणिवा असतील, तर त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. जेथे वाळू उपलब्ध नाही, त्याठिकाणी कृत्रिम वाळूचा वापर अथवा सॅण्ड
मुंबई, 4 : राज्य शासनाने वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु केली असून त्यात उणिवा असतील, तर त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. जेथे वाळू उपलब्ध नाही, त्याठिकाणी कृत्रिम वाळूचा वापर अथवा सॅण्ड
मुंबई, 4 : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने त्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या अनुषंगाने शर्तभंग केला असेल तर त्याची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत क्रीडांगणाच्या जागेवर बांधकाम सुरु
मुंबई, 4 : हिंद मिल कम्पाऊंड यांची मालकी असणारी मालमत्ता मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) सन 1961 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. ही जागा लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी सहकारी गृहनिर्माण
मुंबई, 4 : सीआरझेड 2 मध्ये येणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मागविलेला पर्यावरणीय खर्च व फायदा विश्लेषण अहवाल मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाकडून तयार करून दोन महिन्यांच्या आत केंद्राकडे
मुंबई, 4 : पेण (जि. रायगड) येथील 12 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात येईल आणि ही समिती तीन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करेल,
अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम मुंबई, 04 :- ‘अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सुदृढ संबंध उज्वल भविष्य घडविण्यात महत्वपूर्ण ठरतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
ठामपा आणि महावितरणच्या वादावर आ. संजय केळकर यांचा उतारा ठाणे- 03 महावितरण आणि ठाणे महापालिकेचे नगर अभियंता यांच्यातील वादामुळे गेले काही महिने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत होते. आमदार
26 सप्टेंबरपर्यत काम पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे (03) – ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृह नुतनीकरणाचे काम सुरू असून या कामाची
ठाणे, 03 : स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांच्यामुळे आपल्याला सुराज्य मिळाले असे म्हणणारे अनेकजण होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे हे म्हणणे अमान्य केले नाही, परंतु सुराज्य आणि स्वराज्य
ठाणे 03 : आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना (क्ल्स्टर) ठाण्यात मूर्त रुप घेत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्प्यातील काम किसननगरमध्ये सुरू झाले आहे. त्याच टप्प्यातील