मुंबई, 18: संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा
मुंबई, 18: संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा
मुंबई, 18 : राज्य शासनाच्यावतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ या वर्षातील तमाशासम्राज्ञी
डाॅ संजीव गणेश नाईक यांच्या वतीने व श्रीराम फाऊंडेशनतर्फे १३ ते १९ जाने. रोजी कासारवडवली येथे आयोजन ठाणे,१२ : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या २२ जाने. रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात
एका मजुराचा मृत्यू, चार मजूर जखमी बदलापूर,18 महाराष्ट्रातील बदलापूर खरवई एमआयडीसी एमआयडीसीमध्ये असलेल्या वीकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या
नवी दिल्ली, 15 : नवीन वर्ष उजाडताच उद्योजकांपासून ते सर्वसामान्यांना वेध लागतात ते फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे. यंदा एक फेब्रुवारीला मोदी सरकार संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्र सरकार
नाशिक, 15 : सीमेवर शत्रूचा मुकाबला करताना भारतीय दलाचे सामर्थ्य दर्शविणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके काल नाशिकमध्ये लष्कराच्या देवळाली छावणीच्या फायरिंग रेंज येथे झाली. तोफ खाना दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय बनावटीच्या 120
पुणे, 15 : अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले. भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या
मुंबई, 15 : गेली ५५ वर्षे काँग्रेसशी असलेले कौटुंबिक नाते आज मी तोडत आहे असे म्हणत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
· ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ उपक्रमाचे तिसरे सत्र · आहाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी · खाजगी डॉक्टरांची सेवा महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात उपलब्ध करावी ठाणे (15) – ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा
ठाणे, 15 – श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरीत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित