कोल्हापूर, 22 : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या दोन
कोल्हापूर, 22 : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला नवे बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या दोन
रायगड-अलिबाग,22: मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या मैत्रीबोध परिवाराच्या वतीने
यवतमाळ, 22 : योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त’ पोलीस प्रशासन,
कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही मुंबई, 22: राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ मुंबई, 22 : शेतकऱ्यांना देण्यात येणारी #कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही
ठाणे 22 – मुंबईसह विविध शहरांत असंघटीत कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात
ठाणेकरांच्या जीवावर उठलेले प्रकल्प हवेतच कशाला – मनोज प्रधान ठाणे – टीडीआर घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगर पालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगर पालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
जनतेकडून पैसे गोळा करून निष्क्रिय अधिकाऱ्यांना देणार.. ठाणे 22 : राबोडी परिसरात विकासकामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उथळसर प्रभाग समितीच्या
ठाणे,22: जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली,आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमधे गती आणण्यासाठी गुरुवारी अंबरनाथ तहसिलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एका विशेष
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल मोदी-शाह यांनी पूर्ण केले बाळासाहेबांचे स्वप्न राहुल गांधी जिथे जातात तिथे पराभव आणि विनाश सोबत नेतात हिरक महोत्सवी वर्धापन दिना सोहळ्यानिमित्त शिवसेनेचे