मुंबई, 04 : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक
मुंबई, 04 : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक
मुंबई, 04 : आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस
नवी दिल्ली, 04 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सफाई मोहिमेत सहभाग ठाणे 03 : ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मंगळवारी पारसिक रेती बंदर येथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या साखळीचे आयोजन करण्यात
लाचार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या भीतीने गप्प सावरकरांच्या अपमानावरुन खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा ठाणे, ३ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडूराव यांनी २४ तासांत माफी
मुंबई-03 : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अमित शाह आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र वाऱ्या वाढू लागल्या आहेत. भाजपचे चाणक्य अशी ओळख असणाऱ्या शाह यांनी तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्र
ठाणे 03 : कचरा पुनर्वापरासाठी तीन ‘R’ म्हणजे ‘Reduce (कमी करणे), Reuse (पुर्नवापर), Recycle (पुनर्निमिती’), या तीन पद्धतीप्रमाणे कच-याचे जर योग्य पद्धतीने वर्गीकरण केले गेले, तर ९०% कचरा डंपिंग ग्राउंडवर
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे प्रतिपादन • ठाणे महापालिकेने साजरा केला स्वच्छ भारत दिवस • स्वच्छता ही सेवा अभियानात योगदान देणाऱ्यांचा केला सन्मान ठाणे 03 : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत
मुंबई, 03 : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा ते किती लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री
मुंबई. 03 : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग