चंद्रपूर, 03 : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणही आवश्यक आहे. त्याचदृष्टीने राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार
चंद्रपूर, 03 : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणही आवश्यक आहे. त्याचदृष्टीने राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री नाशिक – 03 : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची
चंद्रपूर/गडचिरोली,03 : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या
मुंबई, 03 : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका गडचिरोली, 03: शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज
ठाणे 30 – आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोग मुक्त रूग्णांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी `रोझ डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५० हुन अधिक कर्करोगमुक्त रुग्ण, नातेवाईक, डॅाक्टर, हॅास्पिटल स्टाफ, पाहुणे
बेरजेचे राजकारण कराल तर 85 मतदारसंघात वजाबाकी करू – आंदोलकांचा इशारा ठाणे 30 – राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या
मुंबई 30 महाराष्ट्राच्या वित्त विभागाने मोठी चिंता व्यक्त केली आहे. सरकार नवीन योजनांच्या घोषणेमुळे आर्थिक दबावाला सामोरं जात आहे, असं राज्याच्या वित्त विभागाने म्हटलं आहे. या घोषणेमुळे सरकारवर वाढीव दायित्व
नंदुरबार, 30 : आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळवी हे निवडणूक
मुंबई, 30 : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमादार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज (Piccadily Agro Industries), ज्याने अवघ्या