मुंबई, 25 : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या
मुंबई, 25 : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या
मुंबई, 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ज्ञ तथा राजर्षी शाहू
मुंबई, 25 : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत तसेच सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक
मुंबई, 25 : ‘डेटा सेंटर्स’ क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही, तर राज्यात आरोग्य,
ठाणे 24 :- दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या २७ तारखेला होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, माननीय हितेंद्रजी ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि आमदार किसनराव कथोरे
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा बालकांशी संवाद; क्रीडा संस्कार व वाचन संस्कृतीला चालना ठाणे, 24: महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कल्याण ग्रामीण, रिलायन्स फाउंडेशन टीम आणि
जुलै २०२६ देय ऑगस्ट २०२६ वेतनापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे, 24: वित्त विभागाच्या निर्देशानुसार पंचायतराज सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया
मुंबई, 24 : विधान परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा
संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार मुंबई, 24 : मुंबईतील मोडकळीस आलेल्या पागडी इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात
मुंबई, 24 : एमआयडीसी हद्दीतील सदनिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत सदस्य