पालघर,13 : ‘प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात येत आहे. याच
पालघर,13 : ‘प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात येत आहे. याच
पालघर, 17: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे शाळाभेटी
पालघर 17: देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत
पालघर,10:- शेती, उद्योग आणि संस्कृती यांचा पर्यटनाशी मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी चिकू महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी
वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची आमदार निरंजन डावखरे यांची मागणी पालघर 07 – पालघर जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्या,
पालघर, 27:- शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील होत असलेल्या विकास कामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा
पालघर आणि बोईसरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतल्या प्रचार सभा विरोधकांच्या सत्तेचा दरवाजा राज्यातील लाडक्या बहिणींनी बंद केला पालघर 14 – पालघर जिल्ह्यात ७६००० कोटींची गुंतवणूक असणारे वाढवण बंदराचे काम सुरु झाले
पालघर, 11 – पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील
शासन आपल्या दारी च्या माध्यमातून २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ – मुख्यमंत्री पालघर, 12 : एकिकडे विकास साधला जात असतानाच आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे,
मुंबई, 17 : मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती