मुंबई, 13 : राज्यात काही प्रमाणात रखडलेली जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे केंद्राकडून निधी उपलब्ध होताच वेगाने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव
मुंबई, 13 : राज्यात काही प्रमाणात रखडलेली जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे केंद्राकडून निधी उपलब्ध होताच वेगाने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव
मुंबई, 13 : राज्यात बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने कायदेशीर तरतुदी केल्या असून जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर समित्यांमार्फत सातत्याने आढावा घेतला जात आहे. बोगस डॉक्टरांविरोधात राज्यव्यापी तपासणी
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई मुंबई, 13 : राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यास शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे. यासाठी विभागाने कडक नियमावली जारी केली आहे.
मुंबई,13 : राज्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी
मुंबई, 14 : ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्गावर पडघा टोल नाक्याजवळ (ता. भिवंडी) येथे परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवा
अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई, 13 : इराण-इस्रायल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व
मुंबई, 13 : अर्थसंकल्पातील गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, जलसंपदा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण विभाग या विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर
मुंबई, 14 : राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देत मोठा प्रकल्प राबविण्यात येत असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यावरही सरकारने भर दिला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी
मुंबई, 13 : नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक निधी आणि नियोजन करण्यात येणार असून १५५ कोटी रुपयांच्या रस्ते विकास योजनेला लवकरात लवकर मंजुरी देण्याचा प्रयत्न केला
मुंबई, 13 : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ काढण्याच्या माध्यमातून उत्पादनात