Wednesday, June 24 2026 6:04 am

Category: ठाणे

Total 1125 Posts

व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती

  ठाणे 11 : क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीश‍िवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थ‍िती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक

  डिजिटल प्रशासनाच्या दिशेने भक्कम पाऊल – कार्यक्षमतेची राज्यस्तरीय दखल ठाणे, 11 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन

मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर…

  ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान’ नाट्यप्रयोगातुन उलगडली गाथा कन्याकुमारीची ठाणे, 11 — ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा ‘असुर

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC, ICAI येथे अभ्यास दौरा – वित्त क्षेत्रातील करिअर व AI वर विशेष मार्गदर्शन

ठाणे 11 – जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.कॉम.च्या १४५ विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) येथे

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई, 10  :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव – आ. संजय केळकर

  ठाण्यात कोकण ग्रामविकास मंडळाच्या २७ व्या मालवणी महोत्सवाचा दणक्यात शुभारंभ ठाणे, 9 – ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात

प्रत्येक मोहीमेबरोबरच भविष्याचेही छत्रपती शिवरायांकडून सूक्ष्म नियोजन

  शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रतिपादन ठाणे,  ९: हिंदवी स्वराज्य उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहीम व भविष्याचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोहीम ही वेगवेगळी नीती व

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज : आमदार संजय केळकर

  ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन ठाणे, 09 : . आपत्ती व्यवस्थापन प्रश‍िक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक

अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

ठाणे, 29 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे असे अपघाती निधन होणे हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून काम

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

ठाणे, 29: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा