Wednesday, June 24 2026 3:30 am

Category: ठाणे

Total 1125 Posts

नाईक-शिंदे वादाचा ठाण्यातील महायुतीवर कोणताही परिणाम नाही..

  आमदार संजय केळकर यांची स्पष्टोक्ती.. ठाणे 16 : वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक वर्षे मंत्रिपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास

“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा

नवी मुंबई, 16: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी ओवे मैदान, से.29, खारघर नवी मुंबई येथे

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 मध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे

  ठाणे 16 : ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी

मदरसा आणि मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडविली रहिवाशांची वहिवाट

* सन 2022 पासून तक्रारी करूनही कारवाई नाही, लहान मुलांसह कुटुंबाचे बेमुदत उपोषण * श्रीनगर पोलिसांकडून तक्रारदारावरच कारवाईचा इशारा ठाणे 16 – इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर

मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

  ठाणे, 16: माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश,

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य : महापौर शर्मिला पिंपळोलकर

  ठाणे 16 : तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे

खारघर येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम, विविध उपक्रमांमधून व्यापक जनजागृती करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील

ठाणे, 14 : ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे – विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई, 14: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व

वाढते रेल्वे अपघात: राष्ट्रवादी (श.प.) चा रेल्वे प्रशासनाला अल्टीमेटम

 गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान परीक्षार्थींसाठी रेल्वेचा एक डबा राखीव ठेवावा शिक्षण खात्याने आगामी काळात परीक्षांच्या वेळा बदलाव्यात ठाणे – गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास

  ठाणे 14 : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता