Wednesday, June 24 2026 4:48 am

Category: महाराष्ट्र

Total 2621 Posts

एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून भारतात सुवर्णयुग अवतरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर, 26 : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पर सौहार्दतेतून  ब्रह्मकुमारीजच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे

येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – मंत्री छगन भुजबळ

पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत विविध विकास कामांचा मंत्री भुजबळ यांच्याकडून आढावा नाशिक, 20 : आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन

काजू फळपिक विकास योजनेंतर्गत गोदाम प्रकल्प उभारणी करण्यासाठी इच्छुक लाभार्थींनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ठाणे,19  : राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2023 अन्वये राज्यात काजू फळपिक विकास योजना लागु करण्यात आली असून या अंतर्गत काजू फळ विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येणार आहेत. शासनास सादर केलेल्या गोदाम उभारणीच्या योजनेकरीता 5 वर्षासाठी

फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई, 19: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

पुणे, 19: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. उपसभापती डॉ. गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर आहेत.

नाईक-शिंदे वादाचा ठाण्यातील महायुतीवर कोणताही परिणाम नाही..

  आमदार संजय केळकर यांची स्पष्टोक्ती.. ठाणे 16 : वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक वर्षे मंत्रिपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास

“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा

नवी मुंबई, 16: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी ओवे मैदान, से.29, खारघर नवी मुंबई येथे

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

नाशिक, 16: कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वितेसाठी समन्वय ठेवावा- मंत्री उदय सामंत

नाशिक, 16 : नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्व प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवत परिपूर्ण

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 मध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे

  ठाणे 16 : ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी