खासदार नरेश म्हस्के यांचा चर्चेत सहभाग नवी दिल्ली 11 – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एनडीएमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र
खासदार नरेश म्हस्के यांचा चर्चेत सहभाग नवी दिल्ली 11 – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एनडीएमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र
नवी दिल्ली 11 – भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी
नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
नवी दिल्ली, 21 : महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल
नवी दिल्ली 11 : महाराष्ट्र राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती महाराष्ट्र यांच्या वतीने ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम
नवी दिल्ली, 12: राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १० जानेवारी रोजी आयोजित ‘हुरडा पार्टी व मकर संक्रांत महोत्सवात’ कलेचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध
नवी दिल्ली 5: व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले सूचनेचे स्वागत भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत नवी दिल्ली 17 – देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा
नवी दिल्ली, 28 : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेलंगणा,
नवी दिल्ली, 21: पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ