Tuesday, March 31 2026 10:37 pm

webxine_admin

223 Posts

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 20 : मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली

शिवजयंती दिनी सातारा शिवमय ; जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत १२ हजारांहून अधिक सहभागी

टाळ मृदुंग, लेझीम, ढोल, ताशांनी वाढविली रंगत मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा ठरल्या आकर्षण जय शिवाजी जय भवानीच्या गजराने आसमंत दुमदुमला सातारा 20: छत्रपती शिवाजी महाराज

राज्याच्या श्रमिक बजेटमध्ये वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई, 20: व्हीबी-जी रामजी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी-ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, याबद्दल

माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवार २१ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 20-   पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२.००

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामानस्नेही नवोपक्रम विजेते घोषित

मुंबई, 20 : हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी ‘MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई,  २० : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली,  २० – कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

अतिक्रमणे हटवून कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा 19 – कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून या रस्त्यावरील पाटण एसटी स्टॅण्डच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरु करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, 19 : देशाच्या सीमेवर जसे सैनिक काम करतात तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफच्यामार्फत होते. आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे. हे प्रत्येकाला कळले

काजू फळपिक विकास योजनेंतर्गत गोदाम प्रकल्प उभारणी करण्यासाठी इच्छुक लाभार्थींनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ठाणे,19  : राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.16 फेब्रुवारी 2023 अन्वये राज्यात काजू फळपिक विकास योजना लागु करण्यात आली असून या अंतर्गत काजू फळ विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येणार आहेत. शासनास सादर केलेल्या गोदाम उभारणीच्या योजनेकरीता 5 वर्षासाठी