आनंद आश्रमाला भेट देऊन घेणार दिघे साहेबांचे दर्शन ठाणे, ११ – ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवार, दि.
आनंद आश्रमाला भेट देऊन घेणार दिघे साहेबांचे दर्शन ठाणे, ११ – ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवार, दि.
नवी मुंबई, ११ – गेले दोन दिवस नवी मुंबईमध्ये ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी प्रचार दौरे सुरु असून सर्व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले
पाणी टंचाईच्या शक्यतेमुळे पाणी बचतीसाठी महापालिकेने घातले निर्बंध उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन ठाणे 11 : सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
उन्हाळ्यावर मात करण्यासाठी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम ठाणे 11 : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात
मान्सूनपूर्व आढावा बैठकीत यंत्रणांच्या समन्वयावर झाली चर्चा मोबाईल नंबर आणि पर्यायी नंबर सुरू राहील याची अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता ठाणे 11 : नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी
मतदान जनजागृतीसाठी ठाण्यात ‘रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉनचे आयोजन ठाणे, 11 : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विश्वास ठाणे, 11 – ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना मानणारा सगळा समाज नरेश
उन्हाळ्यावर मात करण्यासाठी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम ठाणे (०८) : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात
पाणी टंचाईच्या शक्यतेमुळे पाणी बचतीसाठी महापालिकेने घातले निर्बंध उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन ठाणे 08: सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील
ठाणे, 08: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले