मुंबई, 31 : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या
मुंबई, 31 : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या
मुंबई, 31 :पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात आगमन झाले. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात
ठाणे, 27 – शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ
रायगड,27:- रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने दि.31 डिसेंबर 2024 रोजी “थर्टी फस्ट” चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव,
ठाणे 27 – अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या मा. नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने शनिवारी (दि. 28) सोल्जर रन चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष
पनवेल, 27 स्वच्छ बस स्थानक, सुंदर व निटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस
ठाणे,27 : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक
ठाणे,27:- अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे विभागातील शासकीय / अनुदानित आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, शेंडेगाव (भातसानगर), ता.शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे
सुविधा भूखंडावरील जलकुंभांसाठी आ. संजय केळकर यांचा पाठपुरावा ठाणे, 27 – वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त ५० एमएलडी पाण्याची
‘वन नेशन वन इलेक्शन’ काळाची गरज..वेळेचा आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयाला शिवसेनेचा पाठींबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची घेतली भेट नवी दिल्ली