Thursday, May 7 2026 3:12 am

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार

सोलापूर, 30: जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत, असे

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

करमाळा-माढा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर टेंभुर्णी येथे विचारविनिमय बैठक  सोलापूर, 30 :- अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे आयात-निर्यात व्यापार ठप्प झाला असून केळी उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. उत्पादनावर खर्च

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, 30 –  ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय

गुढीपाडवा-पट वाढवा अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

पुणे, 30 – जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, 30 : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील आगारसंदर्भात बैठक

मुंबई, 30 : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारसंदर्भात विधानभवन येथील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार विलास तरे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ

उल्हासनगर महानगरपालिकेला ‘१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम’ अंतर्गत तृतीय क्रमांक

ठाणे, 30  :-  उल्हासनगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या “150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामगिरी मूल्यांकनात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, 30  : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन

मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 30 :- ‘आदिवासी बांधवांना शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा समाज आता नव्या तेजाने उभा राहिला असून आता हा समाज मागे वळून पाहणार नाही’,