*जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* नागपूर, २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ
*जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* नागपूर, २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ
ठाणे, २२ :- मुख्यमंत्र्यांनी केलेला जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी पटलावर नसलेले विषय सभागृहात आणून निर्वाचित लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे
ठाणे, १५ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी १७ डिसेंबर रोजी कल्याण (जि. ठाणे) येथे पंडीत
ठाणे – १५ मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर 3 वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन आयोजन करण्याचा मान मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाला मिळाला असून हे संमेलन
ठाणे, १४ – महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,
मुंबई,११ -पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या
ठाणे,११ :बांधकाम क्षेत्रात पहिल्यांदाच उतरलेल्या रेमंड रिअॅलिटीने ‘कोविड’ महामारीच्या काळातील संकटावर मात करून तीन वर्षांत तीन उत्तुंग टॉवर उभारून नवा मापदंड निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, ‘रेमंड’च्या ‘टेनएक्स हॅबिटॅट’ या
मुंबई ११ :मुंबईकरांसाठी बेस्ट उपक्रमाने अधिकाधिक ई-बस सेवेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत लवकरच दुमजली ई-बस चालविण्यात येत असून उद्या, सोमवारपासून प्रीमियम बससेवा सुरू होणार आहे. वातानुकूलित आणि आरामदायी
ठाणे : ठाणे शहराचा विकास हा झपाट्याने होत असून या शहरातील बदल हे नागरिकांना दिसायला सुरूवात झाली आहे. ठाणे बदलत आहे, ठाण्यात विविध सेवासुविधा प्राप्त होत आहेत, ठाण्याच्या विकासामध्ये महापालिकेबरोबरच
मुंबई : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे.अजय