Thursday, August 6 2026 4:22 am

Category: ठाणे

Total 1163 Posts

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल

वर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती ठाणे, 14 : आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, भविष्यातील पाणी

ओसवाल पार्क परिसरातील जाहिरात फलक दुर्घटनेची महापालिकेकडून गंभीर दखल

परवानगी रद्द, संबंधित संस्था व स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल ठाणे 14 : वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील ओसवाल पार्क, सुभाष नगर परिसरात दि. 06 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7

ठाण्यातील सर्व वृक्षांचे हेल्थ ऑडिट करा; आमदार निरंजन डावखरेंची आयुक्तांकडे मागणी

ठाणे 14 – ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली

पालघरमधील पूरस्थितीची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी

पालघर 08 : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला.

बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पास स्थगिती द्या – खासदार नरेश म्हस्के

बेसुमार वृक्षतोडीची चौकशी करा   खासदार नरेश म्हस्के यांचे ठाणे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन ठाणे 07 – बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी

लुईसवाडी एसआरए प्रकल्पावरील सर्व आरोप निराधार.

.. लाभार्थ्याना तीन वर्षांतच हक्काचे घरकुल मिळणार अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासकांनी केली भूमिका स्पष्ट ठाणे, ०७ – अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ वरील एसआरए पुनर्विकास

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क; जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत

नदीपातळीवर सातत्याने लक्ष; एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात ठाणे, 06 : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

उद्योग विभागात ‘फॉलो-अप सेल’ व स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ठाणे 29 :- महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, उद्योग विभागातील धारिका लाल फितीत न अडकवता त्यांना ‘फास्ट ट्रॅक’वर मंजुरी देणारी गतीमान व्यवस्था

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

२,५०० हून अधिक उद्योजकांची उपस्थिती • ४२ एमएसएमई व हस्तकला स्टॉल्सचे प्रदर्शन • विविध राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार • उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव नवी मुंबई, 29 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत

ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना; सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 29: बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्याने ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.