जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम. ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : आई-बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक १९ व २९ मधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांची
जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम. ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : आई-बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक १९ व २९ मधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांची
ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्रीावटप कार्यक्रमास ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय
ठाणे( १४): ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये भातसा धरणातून उपलब्ध होणारा पाणी पुरवठा, पिसे पंपिंग स्टेशन व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र तसेच स्टेम प्राधिकरण योजनेमधील होणारे तांत्रिक बिघाड, गळती, वीज पुरवठा खंडीत होणे
ठाणे, दि. १४ (प्रतिनिधी) : देहू येथील जगद्गगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे भाजपाकडून ठाण्यात आज थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर
लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी ठाणे, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यातील प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता वेळेत देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांबाबत तालुका आणि नगरपरिषदेच्या आरोग्य
ठाणे, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९ जून रोजी होणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या
लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न ठाणे, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा
खोपोली यांनी पटकावला प्रथम क्रमांक ठाणे दि : महाराष्ट्र नवनिर्माण सेना,ठाणे शहर यांच्या वतीने भजन स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे
ठाणे प्रतिनिधी – आज ठाणे, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहराबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचं सामर्थ्य असलेला नेता आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही त्यामुळे ८