Thursday, April 23 2026 3:06 am

Category: महाराष्ट्र

Total 2538 Posts

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहराच्या विकास कामासंदर्भात घेतली महापालिका आयुक्तांची भेट

ठाणे महानगरपालिका हद्दी अंतर्गत येणाऱ्या दिवा शहरातील विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांची भेट घेतली. दिवा शहरातील

माजिवडा मानपाडा प्रभागसमितीतील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाणे ०८ : ठाणे महापालिकेच्यावतीने आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम दादलानी येथे अशोक नगरच्या मागे सर्व्हे क्र. 146, हिस्सा नं. 1 ब या भूखंडावर रितेश पाटील व अतिश

मुंब्रा व दिवा परिसराची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी

साफसफाई व अपूर्ण असलेली रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश ठाणे 09 : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज मुंब्रा व दिवा परिसरातील पाहणी केली. मुंब्र्यातील नालेसफाईच्या कामाचा आढावा

बारावीच्या परीक्षेत विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

आठही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; संस्थेने केले कौतूक ठाणे दि. ८: समाजातील गरजू, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांची यशाची मालिका यंदाही कायम असून बुधवारी

पैगंबरसाहेबांचा अवमान करणार्‍या नुपूर शर्माला अटक करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी. देशाने नव्हे, तर भाजपने माफी मागावी- शानू पठाण. ठाणे : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे देशाची जगभर बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ

ठाण्यात मनसेची अशीही गांधीगिरी घोडबंदर परिसरात मनसैनिकांनी केली गटार आणि नालेसफाई

ठाणे, मनसे म्हणजे आक्रमकता, मनसेचे आंदोलन म्हणजे भल्याभल्यांना धडकी भरते.मात्र, ठाण्यातील मनसेने रविवारी गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव

केवनाळेच्या साक्षी दाभेकरला अद्ययावत पाय मिळाल्याने तिचं धावपटू होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण. पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त केवनाळे गावातल्या साक्षी दाभेकर आणि प्रतिक्षा दाभेकर या जुळ्या बहिणींच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी शिवसेनेने उचलली. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या

तर उथळपणा कविता क्षेत्रात योग्य नाही भारत सासणे

मुंबई : कवींनी पेशन ठेवला पाहिजे,विचार केला पाहिजे, घाई न करता कवितेची उपासना करीत राहिले पाहिजे. ती उपासना करताना गांभीर्यपूर्वक करावी. तर, उथळपणा कविता क्षेत्रात योग्य नाही. असा सल्ला अखिल