मुंबई,२२ : राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी महावारसा सोसायटी स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ही सोसायटी स्थापन झाल्यास शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या गड-किल्ल्यांची होणारी दुर्दशा
