मुंबई, दि. १७ : सेवानिहाय दर्जा द्याव्या लागणाऱ्या आरोग्यासाठी हे राज्य सरकार उपलब्ध आहे आणि प्रत्येकाचे उद्दिष्ट उच्च उद्दिष्टाने सुरू केले जाईल, असे शिक्षण मंत्री गिरीजन यांनी सांगितले. विधानात्मकता २०२३-२४
मुंबई, दि. १७ : सेवानिहाय दर्जा द्याव्या लागणाऱ्या आरोग्यासाठी हे राज्य सरकार उपलब्ध आहे आणि प्रत्येकाचे उद्दिष्ट उच्च उद्दिष्टाने सुरू केले जाईल, असे शिक्षण मंत्री गिरीजन यांनी सांगितले. विधानात्मकता २०२३-२४
मुंबई, १७ :- शाश्वत शेती, सर्वसमावेशक विकास, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पूरक विकास या पाच ध्येयांवर आधारित असलेला राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प हा समाजातील
मुंबई 17 :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. विधानभवन येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य
*शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन* मुंबई, १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु* मुंबई, १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी
अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, १७ : अंबरनाथ शहर वाढत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होतं आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
ठाणे, 17 : सद्यस्थितीत कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा प्रतिबंध व्हावा व बाधित रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. कोविडबाधित रुग्णांसाठी
*तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारांचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते वितरण* ठाणे १६: कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे
*शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक* *लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन* मुंबई, १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या
मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान