ठाणे ११ : महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची
ठाणे ११ : महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची
नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. येथील
मुंबई, 11 : स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी इतर महाविद्यालयांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच जागृती करण्याचे काम करावे. या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी
अहमदनगर ११– कर्जत येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जत येथे करण्यात आले. तसेच जामखेड येथील ३८ निवासस्थानांचे कर्जत येथून
पालघर, दि. ११ : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ
मुंबई, 11 : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,
*मुलींनी संधींची क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी* *जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा* मुंबई, ७:-“स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया,’ असे
नवी मुंबई, 06:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवीमुंबईत पहिल्यांदा वशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस
*नवीन कोपरी पुलाखाली सुरू असलेल्या नाल्याच्या कामाचीआयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी* ठाणे 06 : ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील नवीन कोपरी पुलाखालून वागळे इस्टेटला जोडणारा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने
मुंबई, ३ चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि