ठाणे, 18 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साजरे होणारे विविध सण व विविध होणाऱ्या उत्सवांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
ठाणे, 18 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साजरे होणारे विविध सण व विविध होणाऱ्या उत्सवांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
नाशिक, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधत
डाॅ संजीव गणेश नाईक यांच्या वतीने व श्रीराम फाऊंडेशनतर्फे १३ ते १९ जाने. रोजी कासारवडवली येथे आयोजन ठाणे,१२ : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या २२ जाने. रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात
एका मजुराचा मृत्यू, चार मजूर जखमी बदलापूर,18 महाराष्ट्रातील बदलापूर खरवई एमआयडीसी एमआयडीसीमध्ये असलेल्या वीकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या
नाशिक, 15 : सीमेवर शत्रूचा मुकाबला करताना भारतीय दलाचे सामर्थ्य दर्शविणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके काल नाशिकमध्ये लष्कराच्या देवळाली छावणीच्या फायरिंग रेंज येथे झाली. तोफ खाना दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय बनावटीच्या 120
पुणे, 15 : अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले. भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या
· ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ उपक्रमाचे तिसरे सत्र · आहाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी · खाजगी डॉक्टरांची सेवा महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात उपलब्ध करावी ठाणे (15) – ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा
ठाणे, 15 – श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरीत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित
आनंदजी परांजपे व नजीबभाई यांनी आयोजिलेल्या होममिनिस्टरमुळे महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण. ना. आदितीताई तटकरे व सौ सुनेत्रावहिनी पवार यांनी दिल्या शुभेच्छा ! होममिनिस्टर विजेत्या पूनम पाटील यांनी प्रथम, संध्या दळवी
ठाणे, 15 – स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली.