Sunday, March 22 2026 10:39 am

Category: दिल्ली

Total 121 Posts

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला विकासाच्या शिखरावर नेले

  खासदार नरेश म्हस्के यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे केले कौतुक नवी दिल्ली  13- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील खासदारांना विशेष आमंत्रण

दिल्ली 13 भारताच्या राष्ट्रपती महामहिम मा .श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील खासदारांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातचेही खासदार यावेळी उपस्थित होते. ठाणे लोकसभेचे

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली,  २० – कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

नवी दिल्ली, 19 : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी

‘एआय’ केवळ तंत्रज्ञान नसून शेवटच्या घटकातील शेतकऱ्याचे सक्षमीकरण करणारे साधन – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली,18 – भारताच्या डिजिटल क्रांतीला नवी दिशा देणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ च्या द्वितीय सत्रात आज महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण कृषी उपक्रमांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली. इलेक्ट्रॉनिक्स आणि

‘इंडिया एआय समिट २०२६: महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून प्रगत प्रशासनाचे सादरीकरण

नवी दिल्ली, 19: भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या एआय इन ॲक्शन  या फ्लॅगशिप पॅव्हेलियनद्वारे देश-विदेशातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ संकल्पना न मांडता प्रत्यक्ष

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची मर्यादा हटणार

नवी दिल्ली, 14 – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे.

एनडीए खासदारांच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा

  खासदार नरेश म्हस्के यांचा चर्चेत सहभाग नवी दिल्ली 11  – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एनडीएमधील खासदारांमध्ये संवाद आणि समन्वय अधिक बळकट करण्यासाठी नवी दिल्लीत खासदार देवेशचंद्र

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

  नवी दिल्ली  11 – भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,