Sunday, June 28 2026 7:30 pm
latest

webxine_admin

380 Posts

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, 30  : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन

मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 30 :- ‘आदिवासी बांधवांना शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा समाज आता नव्या तेजाने उभा राहिला असून आता हा समाज मागे वळून पाहणार नाही’,

ई-प्रशासनाचा ‘लातूर पॅटर्न’: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रशासन गतिमान !

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये, राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला. शासकीय

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, 30 : हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच विविध गटातील पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखांचा निधी जाहीर केला.

‘भारताची सभ्यता : अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास’ या विषयावर मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिवलमध्ये विचारमंथन

मुंबई, 30 : डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे “भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलिकडील प्रवास” या विषयावर  सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडता,

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

मुंबई, 30 –  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव  यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या 

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई,  ३० : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या

निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90 टक्के सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन

ठाणे 13 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90 टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला मालमत्ता

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचा ‘हिट ॲक्शन प्लान’ तयार – अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे

  ठाणे 13  : वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘हिट ॲक्शन प्लान’ (Heat Action Plan) तयार करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट लावणे, , उष्णतेशी