रविवार दि. ५ एप्रिल रोजी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार उद्घाटन ठाणे 01 – निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण (
रविवार दि. ५ एप्रिल रोजी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार उद्घाटन ठाणे 01 – निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण (
आमदार संजय केळकर यांच्या इशाऱ्यानंतर एसआरएची भूमिका ठाणे, 01 : गेली दहा वर्षे रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागाने
शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली मुंबई, 01 – लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ
ठाणे, 01 : ठाणे महानगरपालिकेतील नुतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचे तसेच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचे उद्घाटन मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर शर्मिला पिंपळोलकर
ठाणे, 01 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील शेतकऱ्यासाठी एक अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम डिजिटल शेतीशाळा
ठाणे, 01 :- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
ठाणे, 01 :- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि ग्रामस्तरावर सर्वसमावेशक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे महत्त्वाकांक्षी अभियान दि.
मुंबई, 01 : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
ठाणे 01 : टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज, गुरुवार
नागपूर, 01 :आज जागतिकस्तरावर आपण अस्थिरतेचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे वाढणारे ताण- तणाव अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. अशा काळात निसर्गोपचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्लीचे