मुंबई, ४ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या
मुंबई, ४ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या
ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी
ठाणे, ४ शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्या ठाण्यात जिथे निष्ठा आहे, तिथे विष्ठा कशी आली ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यावर टिकास्त्र सोडले.
ठाणे, ०४ : अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास लवकरच केला जाणार आहे.या अनुषंगाने संपूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर मंदिरांचे शहर अर्थात टेंपल सिटी
ठाणे, ०४ : गावदेवी मैदान येथिल तीन इमारती धोकादायक झाल्याने ठाणे महापालिकेकडून तोडण्यात आल्या. त्यामुळे सुमारे २७ वर्षे हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेल्या सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मालकी
मुंबई, ०४ : मुंबईतील विक्रोळी भागात एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण या इमारतीत अडकल्याची भिती व्यक्त होत
मुंबई,04 – अदानी कंपनीला वीज वितरणाची परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे
मुंबई 04 : वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता शिंदे गटानेही आंबडेकरी चळवळीचा नेता आपल्यासोबत घेतला आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीने मुख्यमंत्री
नवी दिल्ली, ०४ : विवाह किंवा धर्मांतरावर घटनेनुसार कोणतेही बंधन नाही व सर्वच धर्मांतरे बेकायदा म्हणता येणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच त्याबाबत माहिती द्यावी असे आपण म्हणू
मुंबई, ०४ : शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना मोठा झटका बसला आहे. कारण ईडीनं त्यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दापोली येथील