ठाणे, २१ भाषिक सौहार्दाचं दर्शन घडविणाऱ्या ‘अष्टवामा’ या मराठी व हिंदी भाषांतील कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ उपस्थित होते.
ठाणे, २१ भाषिक सौहार्दाचं दर्शन घडविणाऱ्या ‘अष्टवामा’ या मराठी व हिंदी भाषांतील कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ उपस्थित होते.
*प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडला अर्थसंकल्प* · *मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान* · *मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना* · *अमृत योजना 2 पाणीपुरवठा व्यवस्था* · *क्लस्टर योजना* · *पार्किंग
मुंबई, 20 : धाराशिव येथे ‘टेक्निकल टेक्सटाईल पार्क’ उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, 20 : बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या
मुंबई २० : सार्वजनिक सार्वजनिक वितरण अंतर्गत अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण उत्सवाकरिता, ‘आनंद शिधाचा’ वितरीत करण्याबाबत ठोस निर्णय आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा मराठी नवीन
*आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन* ठाणे, 21 : रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती
मुंबई, दि. २० : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन
मुंबई, दि. 20 : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उषा मंगेशकर यांनी राज्यपालांना आपण काढलेल्या चित्रांचे तसेच मंगेशकर परिवारातील
मुंबई, 20 : पनवेल तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटी भाताण तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्याकडून ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली कमी झाली आहे. कर थकविणाऱ्या कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करणार असल्याचे
मुंबई, 20 : सांगली जिल्ह्यातील सांगली – कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या कृष्णा नदीवरील अंकलीपूल येथे कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण