*ठाणे महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीस राज्यशासनाची मान्यता* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार *पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण* ठाणे, 1 – सन 1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना
*ठाणे महानगरपालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीस राज्यशासनाची मान्यता* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार *पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण* ठाणे, 1 – सन 1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना
*मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त* *मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर* मुंबई, १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या
ठाणे (२८) : पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे
मुंबई, 28 : सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले. डॉ.
नवी दिल्ली 27 : तूरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आयात केलेली तूरडाळ भारतीय धान्य बाजारात उपलब्ध होईपर्यंत, राष्ट्रीय राखीव साठ्यातून टप्प्याटप्प्याने आणि लक्षित तूरडाळ साठा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने
मुंबई, 28 : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेऊन इयत्ता 11
मुंबई, 28: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी
नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government
नवी दिल्ली, 27 : युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये महाराष्ट्रातील चार स्टार्ट अप्स विजयी झाले असून, देशातल्या नऊ राज्यांमधील एकूण 12 स्टार्ट अप्स विजेते ठरले आहेत. युथ को:लॅब
मुंबई, 28 : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई