मुंबई, 28 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान
मुंबई, 28 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान
मुंबई 28 :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा
—— आधुनिक शेतीबरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन मुंबई 28 :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत
नवी दिल्ली 28 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
ठाणे, 28 : पावसाळ्यामध्ये विविध साथीचे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. असे आजार उद्भवू नये व उद्भवल्यास त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य
मुंबई 28: सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला
मुंबई 27 – ठाणे शहरात राज्य शासनाच्या निधीतून अनेक कामे सुरू असून थर्ड पार्टी ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात येऊ नयेत असे ठामपा आयुक्तांचे आदेश असताना ठेकेदारांना ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात
मुंबई 27 विधानपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विधानपरिषद सदस्य यांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज खालील निर्णय घेण्यात आले.
ठाणे 27 – रेतीबंदर, मुंब्रा, काल्हेर, कशेळी, दिवा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात ड्रोझरच्या सहाय्यातून बेकायदेशीर रेती उत्खनन केले जाते. याबाबत ठाण्यातील दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रेती माफियांच्या मुसक्या
मुंबई, दि. २७ : राज्यात लोककला जिवंत रहावी, लोककलावंतांचा सन्मान व्हावा आणि ही कला सादर करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; लोककला व तत्सम साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे